भारतात कोरोनाच्या काळात ख्रिस्ती मिशनरी पोचले ५० सहस्र गावांत !
संकटाच्या काळात धर्मांतराचा प्रयत्न करणारे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ख्रिस्ती मिशनरी ! अशांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ धर्मांतरविरोधी कायदा करावा !
संकटाच्या काळात धर्मांतराचा प्रयत्न करणारे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ख्रिस्ती मिशनरी ! अशांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ धर्मांतरविरोधी कायदा करावा !
संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला असल्यामुळे सर्वच ठिकाणची आरोग्ययंत्रणा अपुरी पडू लागली आहे आणि त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी आतापर्यंत आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने अशा आपत्काळात जनतेचे हाल होत आहेत, हे स्पष्ट आहे !
धर्माला आलेल्या ग्लानीच्या वर्तमानकाळात संतांची संघटित शक्ती हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते, असे उद्गार अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी (माऊली सरकार) यांनी १३ एप्रिल या दिवशी येथे केले.
निजामुद्दीन मरकज परिसराची निरीक्षकांच्या माध्यमांतून पहाणी करून किती लोकांना एका वेळी तिथे प्रार्थना करता येऊ शकते, यासंदर्भातील अहवाल स्थानिक प्रशासनाला सादर करण्यास न्यायालयाने सांगितले.
अशांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
बाजारात हे इंजेक्शन मिळत नसतांना ते काळ्या बाजारात ५ ते १० सहस्र रुपयांना मिळत असल्याचे दिसून येत आहे. इंजेक्शनची मूळ किंमत दीड ते ४ सहस्र रुपये इतकी आहे.
‘कुराणातील या आयातांमुळे आतंकवादाला प्रोत्साहन मिळते’, असे रिझवी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते. या याचिकेमुळे रिझवी यांना जीवे मारण्यासाठी ११ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित करण्यात आले आहे.
कोरोनामुळे आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता असून याचा फटका गोरगरीब, कष्टकरी, दैनंदिन काम करून कुटुंब चालवणारे रिक्शावाले, असंघटित कामगार यांना बसणार आहे.
देशाच्या सरन्यायाधिशांनी मंदिरात जाऊ नये, अशा प्रकारची मागणी पुरो(अधो)गाम्यांनी केल्यास आश्चर्य वाटू नये !
८ एप्रिल या दिवशी हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेच्या वेळी मुसलमानांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच ही बंदी घातली गेली आहे.