अयोध्येत शरयू नदीच्या काठावर १०० हवनकुंड बांधले !
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत
महिलांनी रुग्णालयांकडे यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ‘यावर काय करावे ?’ असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शहरांना आक्रमकांची नावे कायम असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
भारतातील हिंदूंना शांततेत आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी पाकिस्तान नष्ट होणे आवश्यक आहे, हे जाणा !
आत्मघातकी आक्रमणे रोखण्यासाठी मंदिराभोवती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संरक्षणव्यवस्था सिद्ध करण्यात येत आहे. मंदिराचा परिसर सीसीटीव्हीने सुसज्ज केला जात आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुरक्षा कर्मचार्यांची संख्या अजूनही वाढू शकते.
जेव्हा ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होत आहेत, अशा वेळी सासरच्या मंडळींकडून जी काही भेटवस्तू येते, ती संस्मरणीय असते.
‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने श्रीराममंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या श्री हनुमान, गजराज, सिंह आणि गरुड यांच्या मूर्तींची छायाचित्रे प्रसारित केली आहेत.
वाराणसी येथील नाझनीन अंसारी आणि नजमा परवीन या राम ज्योती वाराणसीतील मुसलमान भागांत नेतील आणि तेथे ‘भगवान श्रीराम आमचे पूर्वज असून प्रत्येक भारतियाचा डी.एन्.ए. एकच आहे’ या संदेशाचा प्रसार करतील.
धर्मांधांचा सर्वधर्मसमभाव ! याविषयी देशातील निधर्मीवादी कदापि तोंड उघडणार नाहीत, हे जाणा !
५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदूंच्या प्रभावी संघटनामुळे श्रीराममंदिराची स्थापना होत आहे. इतिहासातून धडा शिकून आपले मंदिर सुरक्षित रहावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे.