इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे वारकर्यांच्या आरोग्याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादीकाँग्रेस
आळंदी तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. आळंदी येथे येणार्या लाखो वारकर्यांना हे दूषित पाणी प्यावे लागते.