ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांकडून १६ लाख ८८ सहस्र रुपये थकीत ‘ई-चलन’च्‍या दंडाची वसुली !

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्‍त तिरुपती काकडे यांनी ई-चलनच्‍या थकबाकीची वसुली करण्‍यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्‍यानुसार ही कार्यवाही चालू आहे.

मोगरा नाल्‍यावरील अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करू ! – उदय सामंत, उद्योग मंत्री

बांधकाम व्‍यावसायिकांसाठी अनेक ठिकाणी नाल्‍याचे वळण पालटणे, त्‍यावर अनधिकृत बांधकामे करणे, नाल्‍याची रुंदी न्‍यून करणे आदी प्रयत्न केले जात असल्‍याचे उपप्रश्‍नांतून आमदारांनी सभागृहाच्‍या निदर्शनास आणून दिले.

राज्‍यभर मुसळधार पाऊस !

अनेक जिल्‍ह्यांत पूरसदृश स्‍थिती, मुंबई आणि नागपूरसह महाराष्‍ट्रात १२ आपत्‍कालीन पथके कार्यरत, पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज, रायगड आणि पालघरमध्‍ये अतीदक्षतेची चेतावणी !

महाराष्‍ट्रात एस्.टी.चे वर्षातील ३६५ दिवसांत ३०५ अपघात !

सदस्‍यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना मंत्री दादा भुसे म्‍हणाले की, वर्ष २०१७-१८ मध्‍ये शिवशाही बस चालू करण्‍यात आली होती. एस्.टी. महामंडळाच्‍या ९०० बसगाड्या आहेत. भाडे तत्त्वावर २०५ बसगाड्या आहेत

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणार्‍या भाषणांवर निर्बंध आहेत.

‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

भारतात रहायचे असेल, तर ‘वन्दे मातरम्’ म्हणावेच लागेल. ही राज्यघटनेची भूमिका आहे. ही भूमिका अबू आझमी यांना मान्य करावीच लागेल. ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही आहे,

पिंपरी-चिंचवड (पुणे) शहरातील ९ टक्‍के विद्यार्थी आधारकार्डाविना !

अनुदानास पात्र असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना गणवेश, पोषण आहार, विनामूल्‍य पाठ्यपुस्‍तके आणि सरकारी योजना यांचा लाभ दिला जातो. आधारकार्ड अद्ययावत् न करणार्‍या विद्यार्थ्‍यांना अनुदान मिळणार नसल्‍याचे प्रशासनाने सांगितले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना विशेष सुरक्षा व्‍यवस्‍था पुरवा ! – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे निवेदन

तरी समाजकंटकांकडून अनुचित कृत्‍य घडू नये आणि त्‍यातून कायदा-सुव्‍यवस्‍था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यांसाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना महाराष्‍ट्रात अन् राज्‍याबाहेर विशेष सुरक्षा व्‍यवस्‍था पुरवावी, या मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने गडहिंग्‍लज येथे प्रांत कार्यालयात देण्‍यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार विष्‍णु बुट्टे यांनी स्‍वीकारले. 

श्री भवानीदेवीचे शिवकालीन अलंकार गायब झाल्‍याचे उघड !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍याचा दुष्‍परिणाम ! देवीचे मौल्‍यवान दागिने सांभाळून ठेवायलाही न जमणारे अकार्यक्षम सरकारी विश्‍वस्‍त !

पाकिस्‍तानमधील शरिया कायदा मानणारे हे जिहादी लोक !

या वेळी नीतेश राणे म्‍हणाले, ‘‘अशा हिरव्‍या सापांना आपल्‍या देशामध्‍ये किती मिनिटे, किती घंटे आणि किती वर्षे ठेवायचे ? याविषयी विचार करण्‍याची आणि याविषयी भूमिका घेण्‍याची वेळ आता आली आहे.