नागपूर येथील श्री टेकडीच्या गणपतीच्या चरणी प्रतिज्ञा करून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’ला प्रारंभ !

या वेळी धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांच्याविषयी मार्गदर्शक फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

पंतप्रधानांवर टीका करणारे भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

अशा पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा !

१८ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य आंदोलन !

गडदुर्गांच्या दृष्टीने स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी समस्त हिंदूंकडून आयोजन !

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथे चाकूचा धाक दाखवून महिलेचे दागिने लुटले !

रस्त्यावर किंवा घरात घुसून महिलांचे दागिणे चोरणार्‍या गुन्हेगारांवर पोलीस वचक कधी निर्माण करणार ?

आंबडपाल येथील श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी येथे धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

आजच्या परिस्थितीवर एक मात्र उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे म्हणूनच आज आपण आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी शपथ घेणार आहोत.

जनावरांचे मांस विक्री केल्याप्रकरणी मदिना आणि बिस्मिल्ला या उपाहारगृहांवर कारवाई !

पशूवधगृहातील मांसाचे तुकडे रस्त्यावर इतस्त: पडलेले असतात. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, तसेच या तुकड्यांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेण्याच्या अनेक घटना घडल्या आहे.

फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्याविषयी कर सवलती दिल्याचा कागदोपत्री पुरावा दाखवा ! – अधिवक्ता आशिष शेलार, भाजप

या प्रकरणी ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांची ‘पेंग्विन सेना’ भ्रम निर्माण करून मराठी माणसाशी थापेबाजी अन् गुजराती माणसाविषयी शत्रुत्व निर्माण करण्याचे काम करत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे सविस्तर अहवाल मागितला ! : सांगली येथे साधूंना झालेल्या मारहाणीचे प्रकरण

सांगली येथे साधूंना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे सविस्तर अहवाल मागितला आहे.

गडचिरोली येथे खराब रस्त्यामुळे ८ मासांच्या आदिवासी गर्भवती महिलेचा मृत्यू !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही गडचिरोली जिल्ह्यातील बर्‍याचशा ग्रामीण भागांत अजूनही रस्ते बनवले न केले जाणे हे सर्वपक्षियांना लज्जास्पद !

याकूब मेमनच्या कबरीविषयी वाद; परंतु औरंगजेब आणि अफझलखान यांच्या कबरीच्या उदात्तीकरणाचा प्रश्‍न प्रलंबितच !

छत्रपती शिवरायांच्या काळात महाराष्ट्रावर आक्रमण करणारे औरंगजेब आणि अफझलखान या अतिरेक्यांच्या कबरीच्या उदात्तीकरणाचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे.