नूपुर शर्मा यांच्या पुतळ्याला फासावर लटकवण्याच्या कृतीला माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांचा विरोध : मुसलमानांकडून प्रसाद यांच्यावर टीका
टीका करतांना मुसलमानांकडून चिथावणीखोर विधानांचा वापर !
टीका करतांना मुसलमानांकडून चिथावणीखोर विधानांचा वापर !
मुसलमान त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्याचा कांगावा करत कशा प्रकारे पेटून उठतात, हे लक्षात घ्या ! दुसरीकडे स्वतःच्या श्रद्धास्थानांचा घोर अवमान झाल्यावरही हिंदू निष्क्रीय रहातात !
धमक्या देणारे कायद्याचे पालन करत नाहीत कि त्यावर विश्वास ठेवत नाहीत ? ते नेहमीच कायदा हातात घेतात आणि त्यांना हवे ते करतात. त्यांच्या विरोधात तथाकथित निधर्मीवादीही तोंड उघडत नाहीत, यालाच या देशात ‘धर्मनिरपेक्षता’ म्हणतात !
सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. तसेच दंगलखोरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही मंचने केली आहे.
जी माहिती एका संघटनेला मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या सरकारला कशी मिळत नाही ?
विज्ञानाने जेवढी प्रगती केली, तेवढ्या प्रदूषण आदी समस्या निर्माण झाल्या. त्या माध्यमातून नैसर्गिक असमतोल निर्माण झाला. पाश्चात्त्यांच्या विचारसरणीवर आधारित असलेले आधुनिक विज्ञान निसर्गानुकूल नसणे, हेच त्यामागील कारण आहे !
मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित याच्याविरुद्ध गुन्हा नोंद
तक्रार मागे घेण्यासाठी रोहित याच्याकडून पीडितेवर दबाव
गुन्हेगार आणि आतंकवादी त्यांची धार्मिक असहिष्णुता आणि द्वेष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून हिंसाचार करतात. असहिष्णु लोकांच्या संदर्भात सहिष्णु होणे बंद करा. आम्ही जीवन समृद्ध करत असतो, तर ते मृत्यूचा विचार करतात, असे विधान नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले.
देशात कायदे आणि न्यायप्रणाली असतांना अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे धाडस होतेच कसे ? याविषयी निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? कि त्यांना अशा धमक्या मान्य आहेत ?
अशा देशांवर जगाने बहिष्कार घातला पाहिजे. यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !