‘जीवामृत’ खत बनवून नैसर्गिक बागायत केल्‍यावर चांगला परिणाम होत असल्‍याचे लक्षात येणे

‘जीवामृत’ खत बनवून नैसर्गिक बागायत केल्‍यावर चांगला परिणाम होत असल्‍याचे लक्षात येणे

‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि संकेतस्‍थळांच्‍या माध्‍यमातून नैसर्गिक शेतीसंबंधी माहिती वाचली आणि त्‍यानुसार जीवामृत बनवले.

शरिरातील धातूंचे महत्त्व आणि कार्य !

शरिरातील धातूंचे महत्त्व आणि कार्य !

आपण जेवढ्या चांगल्‍या दुधाचे विरजण लावू, तेवढे चांगले तूप आपल्‍याला मिळते. त्‍याप्रमाणे आपला आहार चांगला असल्‍यास आपले धातूही उत्तम निर्माण होतील.

गोवा : साळावली धरणाची उंची वाढवल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार असल्याची पर्यावरणतज्ञांची भीती

गोवा : साळावली धरणाची उंची वाढवल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार असल्याची पर्यावरणतज्ञांची भीती

साळावली धरणाची उंची वाढवल्यास पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न सुटणार नाही; मात्र याने पर्यावरण नष्ट होणार. याउलट सरकारने ओसाड भूमीवर वृक्षारोपण करून वृक्षांची वाढ करण्यावर भर दिला पाहिजे.

बाणावली येथील स्वस्त धान्य दुकानातील २३ सहस्र किलो तांदूळ आणि ६ सहस्र किलो गहू गायब

बाणावली येथील स्वस्त धान्य दुकानातील २३ सहस्र किलो तांदूळ आणि ६ सहस्र किलो गहू गायब

गोवा सरकारने ३ मासांहून अधिक कालावधीसाठी शिधा न नेणार्‍यांचे शिधापत्रक रहित करण्यात येणार, असे घोषित केल्यामुळे शिधापत्रिका धारकांनी शिधा नेण्यास प्रारंभ केला आहे; मात्र दुकानांमध्ये धान्य उपलब्ध नसल्याने प्रकार उघडकीस आला.

भारतीय पंचांगाची महानता

पुढच्‍या काही वर्षांत येणार्‍या संवत्‍सरांची नावे भारतीय हिंदु पंचांग सांगू शकते. तथाकथित विज्ञानवादी असे कधी…
Read More

ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात लक्षात घ्यावयाची सूत्रे

‘ज्योतिषशास्त्र हे काळाचे (दैवाचे) स्वरूप जाणण्याचे शास्त्र आहे. जीवनात येणार्‍या विविध समस्यांच्या संदर्भात ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन…
Read More