कोल्हापूर – आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर ते प्रतिपंढरपूर असलेल्या नंदवाळ या मार्गावर वारकर्यांची दिंडी पार पडली. खंडोबा मंदिर रस्त्यावर उभे रिंगण पार पडले. या दिंडीत राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून साकारलेला वैशिष्ट्यपूर्ण रथ सहभागी झाला होता. या प्रसंगी ह.भ.प. आनंदराव लाडमहाराज, डॉ. एम्.पी. पाटील, श्री. राजेंद्र मकोटे यांसह श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त मंडळाचे वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > भक्तीमय वातावरणात पार पडली कोल्हापूर येथे वारकर्यांची दिंडी !
भक्तीमय वातावरणात पार पडली कोल्हापूर येथे वारकर्यांची दिंडी !
नूतन लेख
- मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !
- पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ची यशस्वी सांगता !
- सांगली आणि मिरज येथील कृष्णाघाट अन् तलाव येथे ३० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !
- सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन
- बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत नव्याने बांधण्यासाठी बेमुदत उपोषणाची सामाजिक कार्यकर्त्याची चेतावणी
- ‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारणार्या ‘मित्रप्रेम तरुण मंडळा’चे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अभिनंदन !