
कोल्हापूर – आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर ते प्रतिपंढरपूर असलेल्या नंदवाळ या मार्गावर वारकर्यांची दिंडी पार पडली. खंडोबा मंदिर रस्त्यावर उभे रिंगण पार पडले. या दिंडीत राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून साकारलेला वैशिष्ट्यपूर्ण रथ सहभागी झाला होता. या प्रसंगी ह.भ.प. आनंदराव लाडमहाराज, डॉ. एम्.पी. पाटील, श्री. राजेंद्र मकोटे यांसह श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त मंडळाचे वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !