‘माऊंट एव्हरेस्ट पर्वताच्या गिर्यारोहकांच्या तळाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात गिर्यारोहकांचे तंबू दिसतात. काही गिर्यारोहकही येथे दिसतात; मात्र या ठिकाणी कचरा दिसत आहे. गिर्यारोहकांनी टाकलेला कचरा पर्वतावरून खाली आणण्याचे काम नेपाळचे शेर्पा करत आहेत. नेपाळ सरकारने ११ एप्रिल २०२४ पासून स्वच्छता मोहीम चालू केली आहे. तेव्हापासून आतापर्यंत स्वच्छता कर्मचार्यांच्या पथकाकडून ११ टन कचरा उचलण्यात आला आहे, तसेच ४ मृतदेह आणि मनुष्याचा १ सांगाडाही काढण्यात आला आहे. या भागात अजूनही ४० ते ५० टन कचरा असू शकतो, असे शेर्पा यांनी सांगितले. हा कचरा उचलण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.’ (८.७.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > इतका कचरा वाढेपर्यंत नेपाळ सरकार झोपले होते का ?
इतका कचरा वाढेपर्यंत नेपाळ सरकार झोपले होते का ?
नूतन लेख
- काय भारताला मरण प्राप्त होईल ?
- सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ !
- बकरी कापण्यासाठी ‘ऑनलाईन’ अनुमती बंद करण्याविषयी न्यायमूर्तींना भाग पाडले !
- पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !
- पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !
- शोभायात्रा काढतांना त्यात सहभागी महिला आणि मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना हवी !