
प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक जीव म्हणजे ईश्वराचे एक एक रूप आहे, असे समजा. तुम्ही कुणाला साहाय्य करू शकत नाही, तुम्ही केवळ सेवा करू शकता. तुमच्या सद़्भाग्याने तुम्हाला संधी मिळाल्यास ईश्वराच्या संतानांची (मुलांची) सेवा करा, प्रभूच्या इच्छेने तुम्ही त्याच्या एखाद्या संतानाची सेवा करू शकला, तर तुम्ही स्वतःला धन्य माना. ही सेवा म्हणजे ईश्वराची पूजा होय. तुम्ही स्वतःला मोठे समजू नका. सेवेची संधी इतरांना न मिळता तुम्हाला मिळाली याविषयी स्वतःला धन्य माना. ही सेवा म्हणजे ईश्वराची पूजा होय, ही भावना ठेवूनच सेवा करा.
– स्वामी विवेकानंद
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !