माणगाव (जिल्हा रायगड) – मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव इथे सकाळी साडेआकराच्या सुमारास रिक्शा आणि शिवशाही बस यांचा अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला. ७ एप्रिलला ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला मानस हॉटेलसमोर आल्यावर हा भीषण अपघात झाला. यात रिक्शाचा पूर्णतः चुराडा झाला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > माणगाव येथे शिवशाही बस आणि रिक्शा यांचा अपघात
माणगाव येथे शिवशाही बस आणि रिक्शा यांचा अपघात
नूतन लेख
पुणे शहरातील १० अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा नोंद !
देवगिरीच्या पायथ्याशी ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभारा ! – स्वराज्य तोरण प्रतिष्ठानची मागणी
अशोक चव्हाण यांच्या कारखान्याचा शेतकर्यांच्या ७५ कोटी रुपयांवर डल्ला !
औंध (पुणे) येथील २ कर्मचार्यांनी केली ट्रॅव्हल्स आस्थापनाची १ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक !
पंचगंगा नदीने ४५ फूट पाण्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक उपनगरांत पाणी अतीवृष्टीमुळे ११ राज्यमार्ग बंद !
कल्याण येथे रायता नदीच्या पुरात काही जण वाहून गेले रायते पूल वाहतुकीसाठी काही काळ बंद