माणगाव (जिल्हा रायगड) – मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव इथे सकाळी साडेआकराच्या सुमारास रिक्शा आणि शिवशाही बस यांचा अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला. ७ एप्रिलला ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला मानस हॉटेलसमोर आल्यावर हा भीषण अपघात झाला. यात रिक्शाचा पूर्णतः चुराडा झाला आहे.
माणगाव येथे शिवशाही बस आणि रिक्शा यांचा अपघात
नूतन लेख
- नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकार्याला ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !
- सांगली लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणार्यांचा विधानसभा निवडणुकीत बेरंग करू ! – संजयकाका पाटील, खासदार
- कासरगोडु (केरळ) येथे युवतीचे लैंगिक शोषण करणार्या धर्मांध प्राध्यापकास अटक
- अकोला येथे १ कोटी रुपयांसाठी व्यापार्याचे अपहरण करणार्या ५ जणांना अटक !
- योग्य जीवनशैली आणि योग्य आहार हेच औषध ! – वैद्य सुविनय दामले
- सोलापूर शहरात गेल्या २ महिन्यांत ५०० हून अधिक चोरीच्या घटना !