मुंबई – राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ७ सहस्र ५०० शाळांमध्ये ‘पर्यावरण सेवा योजना’ राबवण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी १ सहस्र अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने ५ वर्षांत ही योजना राबवण्यात येणार आहे. शाळेच्या नियमितच्या वेळेसह आठवड्यातील ३ घंटे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. बालवयात मनावर निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे हा या उपक्रऱ्माचा मुख्य उद्देश आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ७ सहस्र ५०० शाळांमध्ये राबवण्यात येणार ‘पर्यावरण सेवा योजना’ !
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ७ सहस्र ५०० शाळांमध्ये राबवण्यात येणार ‘पर्यावरण सेवा योजना’ !
नूतन लेख
- अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांसह ९ जणांना अटक !
- गेल्या २ वर्षांपासून आमचे रेशन बंद का ? तेवढेच सांगा !
- सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्यांना त्यांचे सर्व देय लाभ मिळणार ! – कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई
- Mumbai School Principal Case : मुंबई – हमासचे समर्थन केल्यावरून त्यागपत्र देण्याचा आदेश मुख्याध्यापिकेने फेटाळला !
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !