भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे आवश्यक !

श्री. सुनील घनवट

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’

– श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती