मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव ८० टक्के क्षमतेने भरलेले आहेत. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा ७ तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. हा ८० टक्के पाणीपुरवठा मुंबईकरांसाठी ३०० दिवस पुरेल इतका आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव ८० टक्के भरले !
मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव ८० टक्के भरले !
नूतन लेख
- पावसाळी अधिवेशनातच पेपरफुटीच्या विरोधात कायदा आणणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
- अल्पवयीन मुलाला दिलेल्या जामिनाच्या विरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार !
- विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात खडाजंगी !
- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पुणे येथे उत्साहाने स्वागत !
- माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे लाभ कुणाला मिळणार ?