मुंबई – शहरातील वर्सोवा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट ५ ऑगस्टच्या रात्री ९.३० वाजता बुडाली. बोटीत ३ जण होते. त्यातील एकाने पोहत समुद्रकिनारा गाठला आहे. अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही. उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल ही बेपत्ता मासेमारांची नावे आहेत.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > वर्सोवा (मुंबई) समुद्रात बोट बुडून २ जण बेपत्ता !
वर्सोवा (मुंबई) समुद्रात बोट बुडून २ जण बेपत्ता !
नूतन लेख
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ४ जणांना अटक
- पुणे येथील वाडिया महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार !
- दिवाळी लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीचा दिनांक घोषित करू !- राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त
- शिरपूर (जिल्हा धुळे) येथे टोलवसुलीच्या विरोधातील आंदोलन रहित !
- भाजपचे आचार्य पवन त्रिपाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष
- आज वाशी येथे ‘भरतनाट्यम् अरंगेत्रम्’चे सादरीकरण !