शालेय शिक्षणाची व्यर्थता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘शाळेत गणित, भूगोल, अर्थशास्त्र इत्यादी अनेक विषय शिकवतात. त्यांपैकी किती विषयांचा जीवनात १ टक्का तरी लाभ होतो ? असे आहे, तर विद्यार्थ्यांचा वेळ ते विषय शिकवण्याऐवजी समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले