
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील १५ सहस्र अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सुख-दुःख समजून निर्णय घेणारे आहे. त्यामुळे याविषयीचा निर्णय मार्च २०२३ पर्यंत घेण्यात येईल, अशी ग्वाही महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. आमदार सुनील टिंगरे यांनी अंगणवाडीतील समस्यांविषयी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला मंत्र्यांनी वरील उत्तर दिले.
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !