
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात अद्याप एकाही राज्यमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही, असे असतांना विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी राज्यमंत्र्यांच्या निवासाची सजावट करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याविषयी १९ डिसेंबर या दिवशी सभागृहात हरकतीचे सूत्र उपस्थित केले. यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही अधिवेशनाच्या काळातही मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतो’, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे ‘अधिवेशनाच्या काळात मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे का ?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन