
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात अद्याप एकाही राज्यमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही, असे असतांना विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी राज्यमंत्र्यांच्या निवासाची सजावट करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याविषयी १९ डिसेंबर या दिवशी सभागृहात हरकतीचे सूत्र उपस्थित केले. यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही अधिवेशनाच्या काळातही मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतो’, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे ‘अधिवेशनाच्या काळात मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे का ?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री