
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात अद्याप एकाही राज्यमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही, असे असतांना विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी राज्यमंत्र्यांच्या निवासाची सजावट करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याविषयी १९ डिसेंबर या दिवशी सभागृहात हरकतीचे सूत्र उपस्थित केले. यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही अधिवेशनाच्या काळातही मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतो’, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे ‘अधिवेशनाच्या काळात मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे का ?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान