
‘मुलांच्या नावे संपत्ती करतांना मुलांकडून ‘म्हातारपणी तुमची काळजी घेईन’, असे लिहून घ्यावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला न्या. संजय कौल आणि ए.एस्. ओखा यांच्या खंडपिठाने पालकांना दिला. ‘असे लिहून न घेता पालकांनी संपत्ती हस्तांतरणाचा करार केला आणि मुलांनी पुढे त्यांच्या वृद्ध पालकांकडे दुर्लक्ष केले, तरी पालकांनी केलेला करार रहित होऊ शकत नाही’, असेही सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले.’ (९.१२.२०२२)
सत्संगाचे महत्त्व
न्यायालय म्हणजे २४ घंटे चालणारी मनोरंजन वाहिनी नव्हे ! – Supreme Court
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court