
‘मुलांच्या नावे संपत्ती करतांना मुलांकडून ‘म्हातारपणी तुमची काळजी घेईन’, असे लिहून घ्यावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला न्या. संजय कौल आणि ए.एस्. ओखा यांच्या खंडपिठाने पालकांना दिला. ‘असे लिहून न घेता पालकांनी संपत्ती हस्तांतरणाचा करार केला आणि मुलांनी पुढे त्यांच्या वृद्ध पालकांकडे दुर्लक्ष केले, तरी पालकांनी केलेला करार रहित होऊ शकत नाही’, असेही सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले.’ (९.१२.२०२२)
केवळ अद्वैतातच निर्भयता असणे !
ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !
प्रभु श्रीरामाचे श्रेष्ठत्व !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !