कुठे पाश्‍चात्त्यांची वेळकाढू संशोधनपद्धत, तर कुठे क्षणात कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देणारी भारतीय साधना !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पाश्‍चात्त्यांची संशोधनपद्धत आहे, ‘माहिती गोळा करा, तिचे सांख्यिकी विश्‍लेषण (Statistical analysis) करा आणि मग निष्कर्ष काढा.’ याला अनेक वर्षे लागतात. याउलट साधनेत प्रगती झाली की, क्षणात जगातील कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर मिळते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले