
ठाणे, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात ठाणे न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाणे येथे आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केला होता. यानंतर आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री