
नवी देहली – राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’ या दोघांनाही समान दर्जा असून देशातील प्रत्येक नागरिकाने दोघांचाही सन्मान करायला हवा, असे केंद्रशासनाने देहली उच्च न्यायालयात सांगितले. भाजपचे नेते अधिवक्ता श्री अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर उत्तर देतांना केंद्रशासनाने वरील भूमिका मांडली.
The Centre has told the #DelhiHighCourt that the national anthem ‘Jana Gana Mana’ and the national song ‘Vande Mataram’ “stand on the same level” and citizens should show equal respect to both. #Patriotic #VandeMataram #NationalAnthem #JanaManaGanahttps://t.co/llglnd7HrD
— The Telegraph (@ttindia) November 5, 2022
अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे की, राष्ट्रगीताप्रमाणेच राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’साठीही दिशानिर्देश सिद्ध करण्यात यावेत. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रतिदिन वन्दे मातरम् म्हणणे अनिवार्य करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य शासन यांना देण्यात यावेत, अशी मागणी यात करण्यात आली आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !