पंतप्रधान मोदी यांचे ‘जी-७’ शिखर परिषदेत प्रतिपादन !

बर्लिन (जर्मनी) – गरीब देश पर्यावरणाला अधिक हानी पोचवतात, असा भ्रम आहे. भारताचा एक सहस्रांपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास पहाता या भ्रमाचे मी पूर्णपणे खंडण करतो. भारत जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगाची १७ टक्के लोकसंख्या भारतात रहाते; मात्र जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ ५ टक्के आहे, असे प्रतिपादन जर्मनीतील बावेरिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जी-७’ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
India houses 17% of world’s population but accounts for only 5% of global emissions: PM Modi at G7 Summit https://t.co/iw2tu14ndc
— Republic (@republic) June 28, 2022
विस्थापित हिंदू : संघर्ष, वेदना आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा
श्री राजमातंगी महायज्ञ आणि भारताच्या सुरक्षेसंबंधी अभूतपूर्व निर्णय यांचा परस्परसंबंध !
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा
राजापूर तालुक्यात पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करा !
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प