पंतप्रधान मोदी यांचे ‘जी-७’ शिखर परिषदेत प्रतिपादन !

बर्लिन (जर्मनी) – गरीब देश पर्यावरणाला अधिक हानी पोचवतात, असा भ्रम आहे. भारताचा एक सहस्रांपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास पहाता या भ्रमाचे मी पूर्णपणे खंडण करतो. भारत जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगाची १७ टक्के लोकसंख्या भारतात रहाते; मात्र जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ ५ टक्के आहे, असे प्रतिपादन जर्मनीतील बावेरिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जी-७’ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
India houses 17% of world’s population but accounts for only 5% of global emissions: PM Modi at G7 Summit https://t.co/iw2tu14ndc
— Republic (@republic) June 28, 2022
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !