बेंबळे (जिल्हा सोलापूर) – उजनी धरणातील पाण्याचा उपयुक्त साठा संपून पाण्याने तळ गाठला, त्यामुळे धरणाची पातळी मृतसाठ्यामध्ये गेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उजनी धरण २१ दिवसांनंतर मृतसाठ्यात गेले आहे. सोलापूर, पुणे, नगर यांसह अनेक जिल्ह्यांसाठी उजनी धरण वरदायिनी ठरले आहे. मागील वर्षी उजनी धरण १११ टक्के म्हणजे १२३ टी.एम्.सी. भरले होते.
उजनी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात !
नूतन लेख
- महिलेचा विनयभंग करणार्यावर गुन्हा नोंद !
- विकत आणलेल्या टरबुजाचा स्फोट !
- ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या महिलेच्या बाळाची प्रियकराने केली हत्या !
- रेल्वेतून खाली पडल्याने ३१ वर्षीय तरुणाला दोन्ही पाय गमवावे लागले !
- नाशिक येथील सराफ व्यापार्याचे दुकान आणि कार्यालय यांवर आयकर विभागाची धाड !
- मुंबईत २० बांगलादेशी घुसखोरांना ८ महिन्यांचा कारावास !