
पुणे – बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या इतिहासावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यांनी चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडून नासवल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी पुरंदरे यांच्यावर विखारी वक्तव्य करत टीका केली. ‘पुरंदरे यांचे ‘शिवचरित्र’ हे फूट निर्माण होण्याचे मूळ कारण आहे. हिंदु-मुसलमान वादही पुरंदरे यांच्या शिवचरित्रानंतर जन्माला आला’, असे आव्हाड म्हणाले. ‘कनेक्ट महाराष्ट्र कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमानिमित्त केलेल्या भाषणात आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संपादकीय भूमिका
|
देवीच्या चांदीच्या मुकुटाची चोरी !
मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै या कालावधीत होणार !
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली