फलक प्रसिद्धीकरता
देशातील १०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या मशिदींचे सर्वेक्षण पुरातत्व विभागाकडून करण्यात यावे. यातून तेथे हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे अवशेष आहेत का ? हे उघड होईल, अशी मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !