परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैज्ञानिक अनेक वर्षे संशोधन करतात आणि एखादा शोध लावतात. काही वर्षांनी त्या संदर्भात नवीन संशोधन होते आणि आधीचे संशोधन विसरले जाते. याउलट अध्यात्मात संशोधन करावे लागत नाही. देवाकडून योग्य ज्ञान आपोआप प्राप्त होते आणि ते चिरंतन सत्य असल्यामुळे त्यात कधीही पालट होत नाही. यावरून लक्षात येते की, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती बालवाडीसारखे आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !