फलक प्रसिद्धीकरता
ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी स्वतःचे आयुष्य वेचले आहे, त्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष मरणपंथाला लागलेला पहावत नाही, असे उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काढले.
अशा मिशनर्यांवर बंदी हवी !
अशी चोरी कधी मक्केत झाल्याचे ऐकले आहे का ?
बांगलादेशियांचा हिंदुद्वेष जाणा !
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !
भारतातही असा कायदा हवा !
फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून कर्नाटक राज्यात झालेला प्रभावी धर्मप्रसार !