फलक प्रसिद्धीकरता
ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी स्वतःचे आयुष्य वेचले आहे, त्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष मरणपंथाला लागलेला पहावत नाही, असे उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काढले.
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?