हे काँग्रेसच्या कर्माचे फळ आहे !

फलक प्रसिद्धीकरता

ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी स्वतःचे आयुष्य वेचले आहे, त्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष मरणपंथाला लागलेला पहावत नाही, असे उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काढले.