हे आतापर्यंतच्या सर्वपक्षियांना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

बिहारच्या ३८ पैकी ३१ जिल्ह्यांतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे एका अहवालात म्हटले आहे. अनेक भागांतील पाण्यामध्ये विषारी तत्त्वे आढळली आहेत. दूषित पाण्यामुळे त्वचाविकार, मूत्रपिंडाचे विकार आणि अन्य विकार जडू शकतात.