वणी (यवतमाळ), ८ ऑक्टोबर (वार्ता.) – येथे सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस या रोख पिकांची २४ कोटी ३ लाख ५२ सहस्र ८०० रुपयांची हानी झाल्याचा अंदाज महसूल मंडळातील निरीक्षणातून लक्षात आला. सोयाबीन ओले झाल्याने आणि अतीपावसामुळे कोंब येऊन ते सडून गेले. कापसाची बोंडेही सडली. कापसाची झाडे पडून सडून गेली. फुले-पात्या हेही गळून हानी झाली. ‘एकूणच झालेली हानीभरपाई मिळावी’, ही शेतकर्यांची मागणी आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > वणी (यवतमाळ) येथे अतीवृष्टीमुळे २५ कोटी रुपयांच्या हानीचा अंदाज !
वणी (यवतमाळ) येथे अतीवृष्टीमुळे २५ कोटी रुपयांच्या हानीचा अंदाज !
नूतन लेख
- सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील अवैध होर्डिंग्ज हटवण्याचा आयुक्त शुभम गुप्ता यांचा आदेश !
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी होण्याची शक्यता !
- परळ येथील दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामले कलाकारांसह उपोषण करणार !
- छत्रपती संभाजीनगर येथील मकबर्याच्या ८४ एकरच्या भूमीची वादग्रस्त मोजणी रहित !
- छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यामधून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी ! – बापू ठाणगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
- रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका !