
अमरावती – अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा ५ ऑक्टोबर या दिवशी निकाल लागला. यात परिवर्तन आणि सहकार पॅनल यांच्यात झालेल्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांचे ‘परिवर्तन पॅनेल’ विजयी झाले आहे. त्यांनी अधिकोषाचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू उपाख्य अनिरुद्ध देशमुख यांचा २ मतांनी पराभव केला. बच्चू कडू विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. या वेळी बच्चू कडू म्हणाले की, शेतकर्यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध चीड व्यक्त केली होती. त्यांचाच हा विजय आहे. आम्ही हे दाखवून दिले की, जो शेतकर्यांच्या विरोधात जाईल, त्याचा पराभव झाल्याविना रहाणार नाही.
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ