
सावंतवाडी – टपाल कार्यालयात दलालाच्या (एजंटच्या) वतीने काम करणार्या एका महिलेने ग्रामीण भागातील महिलेची ५० सहस्र रुपयांची फसवणूक केली. संबंधित महिलेने टपाल खात्यात भरण्यासाठी दिलेली रक्कम भरलीच नाही, असे फसवणूक झालेल्या महिलेचे म्हणणे आहे. हा प्रकार दीड वर्षांपूर्वी घडला. मधल्या कालावधीत वारंवार मागणी करूनही संबंधित महिलेने पैसे परत न केल्याने फसवणूक झालेल्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी चालू आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !