
सावंतवाडी – टपाल कार्यालयात दलालाच्या (एजंटच्या) वतीने काम करणार्या एका महिलेने ग्रामीण भागातील महिलेची ५० सहस्र रुपयांची फसवणूक केली. संबंधित महिलेने टपाल खात्यात भरण्यासाठी दिलेली रक्कम भरलीच नाही, असे फसवणूक झालेल्या महिलेचे म्हणणे आहे. हा प्रकार दीड वर्षांपूर्वी घडला. मधल्या कालावधीत वारंवार मागणी करूनही संबंधित महिलेने पैसे परत न केल्याने फसवणूक झालेल्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी चालू आहे.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास