
पुणे – राष्ट्राच्या उभारणीची प्रेरणा परदेशी विचारांनी प्रभावित असू शकत नाही, तर ती त्यांच्या संस्कृतीतूनच मिळते, असे मत केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘भारताची मूलभूत एकता’ या विषयावर त्यांनी स्वत:चे विचार मांडले. भारतामध्ये वेगवेगळी उपासनापद्धती, भाषा, रहाणीमान आणि वर्ण असल्याने भारतीय सभ्यतेची परिभाषा एका मापदंडात करता येणार नाही. ती केवळ व्यक्तींमधील ईश्वरी अंश म्हणजेच आत्म्याच्या आधारे करता येईल. वेदांनीही त्याच आधारे भारतीय सभ्यता परिभाषित केली आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
अन्न व औषध प्रशासन विभागाची स्वारगेट परिसरात कारवाई !