रायगड – तळीये (महाड) येथे अतीवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये ३५ घरे मातीखाली गाडली गेली होती. या घरांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती तळीये गावचे कोतवाल बाळा कोंढाळकर यांनी दिली आहे. पुनर्वसनासाठी जागेच्या मालकांची संमती मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन तातडीने करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ही कार्यवाही जलदगतीने चालू केली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > तळीये (रायगड) येथील दुर्घटनेतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी जागेची निश्चिती
तळीये (रायगड) येथील दुर्घटनेतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी जागेची निश्चिती
नूतन लेख
- Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
- ‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी
- समीर वानखेडे प्रकरणी चौकशीतून काय निष्पन्न झाले ? – मुंबई उच्च न्यायालयाची एन्.सी.बी.ला विचारणा
- महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !
- महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…