
कोल्हापूर – दळवळण बंदीचे निर्बंध शिथिल होत असतांना राज्य परिवहन महामंडळानेही कोल्हापूर ते पुणे बस सेवा काहीअंशी चालू केली आहे. सध्या कोल्हापूर-शिवाजीनगर, कोल्हापूर-स्वारगेट अशा फेर्या चालू करण्यात आल्या आहेत. ५० टक्के भारमान नियमाचे पालन करत एस्.टी. मध्ये २० प्रवासी घेऊन गाडी चालवण्यात येत आहे. अजूनही गाडी सुटण्याच्या वेळा निश्चित नाहीत; पण १ ते दीड घंटा अशा अंतराने एक बस सुटेल, असे नियोजन वाहतूक शाखेकडून केले जात आहे. लवकरच अन्य मार्गांवरही एस्.टी.च्या फेर्या चालू करण्यात येणार आहेत.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !