वाराणसी (उत्तरप्रदेश) – महाकुंभ १२ वर्षांतून एकदा येतो, प्रतिवर्षी येत नाही. जत्रा प्रतिवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात; मात्र कुंभ हा हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि वाराणसी येथे होतो. त्यामुळेच कोरोनाच्या काळातही महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करायला हवे, असे मत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी येथे व्यक्त केले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > १२ वर्षांनंतरच्या महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करायला हवे ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत
१२ वर्षांनंतरच्या महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करायला हवे ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत
नूतन लेख
- कुंभपर्वातील स्नानासाठी वापरण्यात येणारा ‘शाही’ शब्द हटवणार ! – श्री महंत रवींद्र पुरी महाराज, अध्यक्ष, आखाडा परिषद
- Prayagraj Madrasa Fake Currency : प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील एका मदरशामध्ये छापल्या जात होत्या १०० रुपयांच्या नकली नोटा !
- AI At Kumbh : प्रयागराज महाकुंभ पर्वात ‘एआय’द्वारे सुरक्षाव्यवस्था असणार : चोरीची शक्यता अत्यल्प !
- नाशिक येथील कुंभमेळा आराखडा ११ सहस्र कोटी रुपयांपर्यंत पोचला !
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी देऊ ! – उपमुख्यमंत्री
- नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामसाठी ३५४ एकर भूमीची आवश्यकता !