केंद्रशासनाच्या अखत्यारितील कार्यालयांमध्ये स्थानिक भाषेला डावलले जात असेल, तर केंद्रशासनाने संबंधित कार्यालयांना योग्य त्या सूचना देणे अपेक्षित आहे.

मुंबई – फलकावरील लिखाण, प्रसिद्धीपत्रक, विज्ञापन यांसाठी मराठी भाषेचा उपयोग करत नसल्याच्या कारणावरून राज्यशासनाच्या मराठी भाषा विभागाने कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अक्षय महापदी आणि मारुती पाटील यांनी ‘आपले सरकार’ या प्रणालीवर याविषयीची तक्रार केली आहे.

या तक्रारीवरून शासनाकडून कोकण रेल्वे प्रशासनाला वरील पत्र पाठवले आहे. ‘या चुकीविषयी कोकण रेल्वेचे अधिकारी आणि मराठी भाषा संचालक यांना शिक्षा करावी’, अशी मागणी महापदी अन् पाटील यांनी तक्रारीमध्ये केली आहे. केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार कार्यालयीन कामकाजामध्ये हिंदी आणि इंग्रजी यांसह राज्याच्या प्रादेशिक भाषेचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
स्वरूप महाजन यांनी महावितरण कार्यालयाच्या दारातच रात्रभर झोपून केले अनोखे आंदोलन !
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !