पावसाळा आणि दूध

पावसाळ्यात पौष्टिक आहार म्हणून दुधाऐवजी सुकामेवा, शेंगदाणे किंवा फुटाणे खावेत. हे जेवणानंतर लगेच अल्प प्रमाणात खावेत. तूप, दही आणि ताक हे दुग्धजन्य पदार्थ जेवतांना भुकेच्या प्रमाणात सेवन करावेत.’

कोकणासारख्या अधिक पावसाच्या प्रदेशांत निरोगी रहाण्यासाठी दिवसभरात केवळ २ वेळा आहार घ्या !

पावसाळ्यात दिवसातून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्यास एकदा घेतलेले अन्न पूर्ण पचल्यावरच दुसरे अन्न जठरात येते. त्यामुळे अन्नपचन नीट होते. शरिराला अधिकचे २ वेळा अन्न पचवण्याचे श्रम न झाल्याने शेष राहिलेली शक्ती पालटलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वापरता येते.

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदीय उपचार पुढील लेखात दिले आहेत.

पावसाळ्यातील विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदाची औषधे

आजच्या लेखात ‘पावसाळ्यातील विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदाच्या औषधांची माहिती’ येथे देत आहोत.

पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त घरगुती औषधे

एखाद्या लक्षणासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारचे औषध घेतल्यास चालते. दोन्ही प्रकारची औषधे घेण्याची आवश्यकता नाही. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त आयुर्वेदाची औषधे

काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे काही आयुर्वेदाची औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

पावसाळ्यातील ताप, तसेच कोरोना महामारी यांमध्ये पाळायचे आहाराविषयीचे पथ्य

पावसाळ्याचा आरंभ झाल्यावर सर्वत्र सर्दी, खोकला आणि ताप या विकारांचे प्रमाण वाढते. या लेखात पावसाळ्यात होणाऱ्या या विकारांसंदर्भातील आयुर्वेदीय दृष्टीकोन समजून घेऊ. या लेखातील माहिती कोरोना महामारीसाठीही उपयुक्त आहे.

#Ayurved #आयुर्वेद : …रोगांचे मूळ आणि त्यावरील दैवीचिकित्सा

कुठलाही रोग हा शरिरातील वात, पित्त किंवा कफ यांच्या प्रमाणातील पालटामुळे होतो. त्यांचा समतोल किंवा साम्यावस्थेत ठेवून रोग टाळता येतात किंवा त्यांची तीव्रता अल्प ठेवता येते किंवा ते बरे करता येतात’, असे आयुर्वेद सांगतो.

रात्री झोपण्यापूर्वी टाळूला आणि पायांच्या तळव्यांना खोबरेल तेल लावणे अन् रात्री भ्रमणभाषचा वापर टाळणे, या उपायांमुळे अनेक वर्षे असलेली झोप न लागण्याची समस्या केवळ ४ दिवसांतच दूर होणे

पूर्वी मला रात्री सत्संग संपल्यावर भ्रमणभाषवर ‘व्हॉट्स ॲप’ मध्ये बातम्या बघणे, दैनिक वाचणे आणि इतर संकेतस्थळांवरील बातम्या पहाणे, अशी सवय होती. त्यामुळे मला रात्री नीट झोप लागत नव्हती. झोपल्यानंतरही मला अधूनमधून उठावे लागायचे.

उन्हाळ्यात पुढील दक्षता घेऊन विविध विकारांपासून दूर रहा !

सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे आदी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत.