स्वामी विवेकानंद यांनी स्वतःच्या आचरणातून त्यांच्या शिष्यांना आणि समाजाला ‘साधना, अध्यात्म अन् हिंदु धर्म’ यांची दिलेली शिकवण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग !

स्वामी विवेकानंद यांनी स्वतःच्या आचरणातून त्यांच्या शिष्यांना आणि समाजाला ‘साधना, अध्यात्म अन् हिंदु धर्म’ यांची दिलेली शिकवण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग !

‘वर्ष १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद शिकागो येथील धर्मपरिषदेला गेले होते. अमेरिकेत त्यांची पुष्कळ प्रसिद्धी झाली आणि त्यांचे शिष्यगण झाले. एकदा एका धर्मद्रोह्याने स्वामीजींना द्वेषपूर्ण शिव्या दिल्या…

जीवनात साहसाचे महत्त्व !

जीवनात साहसाचे महत्त्व !

‘जगाला काही धारिष्ट्यवान स्त्री-पुरुषांची आवश्यकता आहे. असे साहस अंगी बाणवा की, ज्यामुळे माणूस सत्य जाणून घेण्याची आणि प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचे धाडस करील. साहस मृत्यूपुढेही डगमगत नाही…

निरोगी आणि सुदृढ रहाण्याचे महत्त्व !

निरोगी आणि सुदृढ रहाण्याचे महत्त्व !

‘तुम्ही जर निरोगी आणि सुदृढ असाल, तर तुमच्या सान्निध्यातील लोकांतही  निरोगीपणा अन् सदृढपणा येत असल्याचे आढळून येईल; पण तुम्ही जर रोगट आणि दुबळे असाल, तर तुमच्या सभोवतालचे लोकही …

खरे शिक्षण कोणते ?

खरे शिक्षण कोणते ?

‘शिक्षण कशाला म्हणायचे ? पुस्तके वाचण्याला का ?, नाही. निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान मिळवण्याला का ?, त्यालाही नाही. ज्या शिक्षणाद्वारे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती..

स्वतःसमोर ध्येय ठेवणे अधिक चांगले !

स्वतःसमोर ध्येय ठेवणे अधिक चांगले !

स्वतःसमोर ज्याने एखादे ध्येय ठेवले आहे, असा माणूस जर सहस्र चुका करतो, तर काहीच ध्येय नसलेला माणूस ५० सहस्र चुका करील; म्हणून स्वतःसमोर कोणते ना कोणते ध्येय ठेवणे, हे अधिक चांगले आहे.

अन्नाचा परिणाम

अन्नाचा परिणाम

‘आपण जे दुःख भोगतो, त्याचा बराचसा भाग आपण खात असलेल्या अन्नामुळे उद्भवत असतो. आपल्याला असे आढळून येते की, जड अन्नाचे वाजवीपेक्षा अधिक जेवण झाल्यावर….

योग्य आहार कोणता ?

योग्य आहार कोणता ?

‘योग्य आहार, म्हणजे साधा आहार; अत्यंत मसालेदार नव्हे. फार तेलकट-तुपकट पदार्थ खाणे चांगले नाही. तळलेल्या पुर्‍यांपेक्षा पोळ्या बर्‍या. पुर्‍या म्हणजे रोग्यांचे अन्न.

उन्नत होण्यासाठी प्रथम स्वतःवर विश्वास हवा !

उन्नत होण्यासाठी प्रथम स्वतःवर विश्वास हवा !

‘उन्नत होण्यासाठी प्रथम स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे, नंतर ईश्वरावर. स्वतःवरच ज्याचा विश्वास नाही, त्याचा ईश्वरावर विश्वास कसा बसणार !’

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘पोलादी शरीर आणि सुतीक्ष्ण बुद्धी असल्यास सारे जग तुमच्या पायाशी लोळण घेईल.’