स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘योग्य आहार, म्हणजे साधा आहार; अत्यंत मसालेदार नव्हे. फार तेलकट-तुपकट पदार्थ खाणे चांगले नाही. तळलेल्या पुर्यांपेक्षा पोळ्या बर्या. पुर्या म्हणजे रोग्यांचे अन्न.
भूक लागल्यास केवळ कचोरी आणि जिलेबी खाण्याऐवजी एक पैशाचे चुरमुरे घेऊन खा. स्वस्तही पडेल आणि खाणेही होईल. वरण, भात, कणकेच्या पोळ्या, भाज्या आणि दूध अगदी पुरेसे खाद्य होते.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !