स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘तुम्ही जर निरोगी आणि सुदृढ असाल, तर तुमच्या सान्निध्यातील लोकांतही निरोगीपणा अन् सदृढपणा येत असल्याचे आढळून येईल; पण तुम्ही जर रोगट आणि दुबळे असाल, तर तुमच्या सभोवतालचे लोकही तसेच होत असल्याचे दिसून येईल.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !