(म्हणे) ‘पंतप्रधानांनी १५ ऑगस्टच्या भाषणात नूंह येथील लक्ष्यित कारवाईचा निषेध केला पाहिजे !’ – एम्.आय.एम्. चे खासदार असदुद्दीन ओवैसी
नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या कारवाईवरून वक्तव्य !
नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या कारवाईवरून वक्तव्य !
विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वीच सभागृहातून पळ काढला. अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले असते, तर अहंकारी युतीचे पीतळ उघडे पडले असते.
अविश्वास प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधानांचे मणीपूरवरील वक्तव्य न ऐकताच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकत संसद सोडून जाणे योग्य होते का ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बाँबस्फोट करण्याची धमकी देणार्या एम्.एम्. मोखीम नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणार्यांच्या साहाय्यासाठी हेच लोक गेले होते. भारताच्या मुख्य भूमीला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारा ‘सिलीगुडी कॉरिडोर’ तोडण्यात येण्याच्या मागणीला याच काँग्रेसने समर्थन दिले होते.
राहुल गांधी यांची लोकसभेत गरळओक
पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप !
अशा प्रकारचे संदेश प्राप्त होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. अशा धमक्या देणार्यांना लगेचच शोधून मूळ सूत्रधारापर्यंत पोचणे आवश्यक !
मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारमधून आलेल्या स्थलांतरितांचा हात असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !
मिरज, ६ ऑगस्ट (वार्ता.) – एकमेकांचे विचारही न पटणारे डावे आणि पुरोगामी यांनी एकत्र येऊन एक आघाडी सिद्ध केली आहे; मात्र कुणाकडेही देशहिताचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशविकासाची दृष्टी असून त्यांच्या नेतृत्वात भारत जागतिक स्तरावर पुढे आहे. लोकांनाही देश चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व हवे असल्याने नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३२५ ते … Read more