भारतीय शास्त्रज्ञांच्या मृत्यूचे गूढ, तसेच त्यांच्यावर झालेली भयावह अन् चिंताजनक आक्रमणे !

भारतीय शास्त्रज्ञांच्या मृत्यूचे गूढ, तसेच त्यांच्यावर झालेली भयावह अन् चिंताजनक आक्रमणे !

वर्ष २००९ ते २०१३ या ४ वर्षांच्या काळात ११ भारतीय अणू शास्त्रज्ञांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. या प्रकरणी वर्ष २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी शास्त्रज्ञांच्या जिवांची काळजी घ्या, अशी केंद्र सरकारला तंबी दिली.

विविध विषप्रयोगांद्वारे ३ वेळा ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा इस्रोच्या संशोधकाचा दावा

विविध विषप्रयोगांद्वारे ३ वेळा ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा इस्रोच्या संशोधकाचा दावा

अंतराळ संशोधनात भारत स्वावलंबी होऊन प्रगती करत आहे, हे अनेक देशांना पहावत नसल्याने ते असे कृत्य करत असतील, याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारने संशोधकांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक !

इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

कोरोनाच्या काळातही इस्रोने हा दुसरा उपग्रह प्रक्षेपित केले आहे. ‘हा उपग्रह चांगल्या प्रकारे काम करत असून पुढील चार दिवसांत तो अवकाशातील नियोजित स्थळी पोचून कार्यरत होणार आहे’, अशी माहिती इस्रोने दिली आहे.