डॉ. विजय अनंत आठवले यांनी सांगितलेली आठवले परिवाराची वैशिष्‍ट्ये !

२० नोव्‍हेंबर या दिवशी आपण या वार्तालापात सनातन संस्‍था, रामनाथी आश्रम सनातनचे साधक आणि पू. भाऊकाका यांच्‍याविषयीची सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या चैतन्‍यदायी आश्रमात आल्‍यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्‍या अनुभूती आणि तिला स्‍वतःत जाणवलेले पालट !

मी ग्रंथांशी संबंधित सेवा करत असतांना ‘गुरुदेवांना प्रार्थना करून सेवा केल्‍यास ती सेवा अल्‍प वेळेत पूर्ण होते’, असे माझ्‍या लक्षात आले. मला प्रार्थना करण्‍याचे महत्त्व समजले.

अध्यात्माची परिपूर्णता आणि विज्ञानाची बाल्यावस्था !

‘अध्यात्मामध्ये अनंत-कोटी ब्रह्मांडांचे, तसेच विश्‍वाच्या उत्पत्तीपासून प्रलयापर्यंतचे ज्ञान आहे. या तुलनेत विज्ञानाला पृथ्वी काय मनुष्याच्या देहाचे कार्यही पूर्णपणे ज्ञात झालेले नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देव करत असलेले साहाय्‍य कसे ओळखावे ?

‘एखाद्या प्रसंगात आपल्‍याकडून झालेली चूक आपल्‍या लक्षात येणे’, हे देवाचेच साहाय्‍य असते. ‘आपल्‍या मनात येणारे अयोग्‍य विचार अनिष्‍ट शक्‍तींमुळे येत आहेत’, हे आपल्‍याला कळते.

डॉ. विजय अनंत आठवले आणि त्‍यांची कन्‍या कु. अनघा विजय आठवले यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम आणि आश्रमातील साधक यांंची उलगडलेली वैशिष्‍ट्ये !

कु. तेजल पात्रीकर यांनी डॉ. विजय आठवले (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे पुतणे आणि सनातनचे १०१ वे संत पू. अनंत बाळाजी आठवले यांचे पुत्र) आणि त्‍यांची कन्‍या कु. अनघा यांच्‍याशी ‘आध्‍यात्मिकदृष्‍ट्या उन्‍नत आठवले परिवार’ याविषयी केलेला वार्तालाप !

मोक्ष देण्याचे सामर्थ्य केवळ हिंदु धर्मातच आहे !

‘अनेक हिंदू ‘हिंदु धर्माने आम्हाला काय दिले ? इतर धर्म आम्हाला अनेक गोष्टी देतात !’, असे म्हणून धर्मांतर करतात. ‘केवळ हिंदु धर्मच मोक्ष देतो, इतर धर्म नाही’, हे हिंदु धर्माचे महत्त्व हिंदूंवर बिंबवणे, हाच खरा धर्मांतर रोखण्यासाठीचा खरा उपाय आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेले सद्गुरु (कै.) डॉ. वसंत बाळाजी आठवले यांचे वैशिष्ट्य !

‘अप्पाने (सद्गुरु अप्पाकाका, परात्पर गुरु डॉक्टरांचे मोठे भाऊ सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले) वेद, उपनिषदे आणि अन्य धर्मग्रंथ या सर्वांचा पूर्वीपासूनच पुष्कळ अभ्यास केला आहे

काशी-मथुरा मुक्ती मोहीम हा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा झाला.

पोलीस प्रशासन हे लक्षात घेईल का ?

‘स्वतःच्या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस न आणणारे पोलीस, समाजातील भ्रष्टाचार उघडकीस आणतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !

‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले