सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर यांचा स्‍वतःच्‍या साधनाप्रवासाविषयी असलेला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयीचा अनन्‍य कृतज्ञताभाव !

‘माझा साधनाप्रवास लिहितांना माझी झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे. माझ्‍या साधनाप्रवासाची लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रकाशित झाल्‍यावर साधकांनी व्‍यक्‍त केलेल्‍या अभिप्रायांमुळे..

कुडाळ येथील सौ. मंजुषा मनोज खाडये यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या काळात अनुभवलेली भावावस्‍था !

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचे रथातून आगमन झाले आणि त्‍यांना पाहिल्‍यावर माझ्‍या डोळ्‍यांतून सतत भावाश्रू वाहू लागले.

ऑस्‍टीन (अमेरिका) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड (वय १ वर्ष ७ मास) हिची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे घोषित !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! चि. मानवी प्रशांत कागवाड ही या पिढीतील एक आहे !

वैयक्तिक गुणांचे महत्त्व !

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवातील चैतन्‍याची साधिकेला तिच्‍या नातवाच्‍या संदर्भात आलेली प्रचीती !

वर्ष २०२२ च्‍या श्री गणेशचतुर्थीपासून माझा नातू कु. आर्यमन अभिजित नाडकर्णी याने नामजप लिहिण्‍याचे बंद केले होते. तो मला भ्रमणभाष करून सांगत असे, ‘‘आजी, तू नामजप करू नकोस. नामजप करणे वाईट सवय आहे.

खरा ब्राह्मण !

‘ईश्वरप्राप्तीची तळमळ असणाराच खरा ब्राह्मण होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रीती तुझी कशी विसरू ।

‘१९.१०.२०२३ या दिवशी मी सेवा झाल्‍यावर खोलीत गेलो. तेव्‍हा मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या जीवनात आले आणि त्‍यानंतर माझ्‍या जीवनात होत गेलेले पालट आठवू लागले.

मानसिक नव्हे, तर केवळ शारीरिक प्रेम असणारे हल्लीचे पती-पत्नी !

‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते . . . त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार पालटत रहातात. लग्न केलेले असल्यास अल्पावधीच घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लहानपणापासून साजर्‍या केलेल्‍या सण-उत्‍सवांच्‍या वेळी अनुभवलेल्‍या मनाच्‍या अवस्‍थांसाठीच्‍या ‘आध्‍यात्मिक पारिभाषिक संज्ञां’चा अर्थ शिकवून साधिकेच्‍या मनात भगवंताच्‍या भेटीची ओढ निर्माण करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘चातुर्मास म्‍हटला की, व्रत-वैकल्‍ये, उत्‍सव, सण-वार, यांना अगदी उधाण आलेले असते. ‘नुकत्‍याच झालेल्‍या मंगळागौरीच्‍या पूजेची आरास, मखरात बसलेले गणराया आणि पाठोपाठ आलेल्‍या ज्‍येष्‍ठा-कनिष्‍ठा गौराई..

पहा निसर्ग आनंदी किती ।

‘२७.८.२०२३ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील एका आगाशीत बसले होते. अकस्‍मात् माझे लक्ष तेथील सुंदर हिरवीगार झाडे आणि आकाश यांकडे गेले.