यापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापन करा !

‘३० वर्षांनंतर या देशात गृहयुद्ध चालू होईल आणि त्यानंतर तुम्ही (हिंदू) जगू शकणार नाहीत’, असे विधान मध्यप्रदेशमधील भाजप सरकारचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी निवृत्त सैन्याधिकार्‍यांच्या विधानाचा संदर्भ देत केले.

भारताचा बांगलादेश होण्यापूर्वी जागे व्हा !

राजस्थानमधील मोतीपुरा गावातील प्राचीन श्रीनाथजी चरण चौकी मंदिराबाहेर मांस शिजवलेली भांडी धुण्यावर आक्षेप घेतला; म्हणून धर्मांध मुसलमानांनी मंदिरात घुसून पुजार्‍याला ठार मारण्याची आणि मंदिर बाँबने उडवून देण्याची धमकी दिली.

धर्मांधांनी ‘बांगलादेश’ करण्याची दिलेली धमकी जाणा !

उत्तरप्रदेशाच्या बरेलीमध्ये मीना गुप्ता या वृद्धेने शेजारी रहाणार्‍या अली महंमदच्या विरोधात जादूटोण्यावरून पोलिसांत तक्रार केल्याने त्याने गुप्ता यांना अमानुष मारहाण केली. तसेच ‘बरेली सोडून जा अन्यथा बांगलादेश करू’…

भारताचा बांगलादेश होऊ देऊ नका !

बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने नाशिक येथे काढण्यात आलेल्या मोर्चावर मुसलमानांनी दगडफेक केली. यात काही हिंदू आणि पोलीस घायाळ झाले.

हे हिंदू आणि सर्वपक्षीय सरकारे यांना लज्जास्पद !

बंगालमधील निमता पाईकपारा या गावात २०० रोहिंग्या मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आणि त्यांच्या घरातील देवतांच्या मूर्ती फोडल्या. ‘सलाम वालेकुम’(तुम्हाला शांती मिळो)वर हिंदूने ‘जय श्रीराम’ म्हटल्याने हे आक्रमण करण्यात आले.

अशांना आजन्म कारागृहातच टाकले पाहिजे !

विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याने एका कार्यक्रमात, ‘कोकणी लोक इतरांना मूर्ख बनवतात’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते; पण त्यानंतर मराठी आणि कोकणी लोक यांनी केलेल्या मोठ्या विरोधानंतर त्याला क्षमा मागावी लागली.

अशांना कारागृहात का डांबले जात नाही ?

देशाच्या सीमेवर सुरक्षादलाचे सैनिक तैनात असतांनाही घुसखोरी कशी होते ? सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.

असे संपूर्ण भारतात का केले जात नाही ?

उत्तरप्रदेशामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारीभूमी अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेतून गेल्या ७ वर्षांत आतापर्यंत ६७ सहस्र एकर भूमी मुक्त केली आहे, तसेच येथे चालणारी बेकायदेशीर कृत्येही यामुळे थांबली आहेत.

भारतातील आजी-माजी जन्महिंदु क्रिकेटपटू गप्प का ?

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि हिंदु असणारे दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून ‘संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना …

वैचारिक सुंता केलेल्‍या काँग्रेसला जाणा !

लोकसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, ‘विरोधी पक्षनेते (राहुल गांधी) गाझाबद्दल मोठमोठ्याने बोलतात; मात्र बांगलादेशातील हिंदूंविषयी काहीच बोलत नाहीत’, अशा शब्‍दांत राहुल गांधी यांच्‍यावर टीका केली.