मुसलमान उमेदवाराच्या विजयानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !
भारतात राहून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्यांना आजन्म कारागृहात टाका !
भारतात राहून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्यांना आजन्म कारागृहात टाका !
पंचायत निवडणूक घोषित झाल्यास राज्यात आचारसंहिता लागू होईल आणि ११ आणि १२ ऑगस्ट या दिवशी गोवा विधानसभेचे कामकाज करण्यास अडचण येईल. त्यामुळे न्यायालयाने विनंती स्वीकारावी. सरकारची ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.
राज्याच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित केली आहे. ५ जुलैपासून आचारसंहिता लागू होणार आहे. ४ ऑगस्ट या दिवशी मतदान होणार असून ५ ऑगस्टला मतमोजणी होईल.
श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांच्या एका समुहाने भारताकडे आग्रह धरला आहे की, त्याने श्रीलंकेतील ९ प्रांतांमधील प्रलंबित निवडणुका होण्यासाठी हस्तक्षेप करावा.
सत्तारूढ गटाचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष श्री. गणेशराव गाडगीळ हे करत होते, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व बापूसाहेब पुजारी आणि माजी अध्यक्ष प्रमोद पुजारी करत होते.
अन्य एका जागेवर काँग्रेसचे नेते सुदीप रॉय यांचा विजय झाला. बरडोवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री डॉ. माणिक शहा यांचा विजय झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेवर आल्यानंतर उत्तरप्रदेश राज्याचे ५, महाराष्ट्राचे २ आणि कर्नाटक राज्याचे २ तुकडे करून नवीन राज्ये निर्माण करण्याची भाजपची योजना आहे.
शासन किंवा प्रशासन यात निःस्पृह आणि निःस्वार्थ लोकांची वानवा आहे. हल्ली एखादे पद मिळाल्यास आणि त्या अनुषंगाने आलेले अधिकार मिळाल्यास त्याचा नेहमीच जनतेच्या हितासाठी वापर होतो, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कृतीमुळे त्यांच्याविषयी लोकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत !
जम्मू-काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पिठाचे सूत्र उपस्थित करून प्रचार करण्याची सिद्धता होत आहे.
राज्यसभेप्रमाणेच शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत ५ उमेदवार निवडून आणले, तर शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार निवडून आले आहेत.