
अगरताळा – राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने ४ पैकी ३ जागांवर विजय मिळवला. अन्य एका जागेवर काँग्रेसचे नेते सुदीप रॉय यांचा विजय झाला. बरडोवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री डॉ. माणिक शहा यांचा विजय झाला. त्यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार अशिष कुमार साहा यांचा ६ सहस्रांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.
Bengal Solar Scam : बंगाल सौर ऊर्जा घोटाळा प्रकरणी फरार असलेल्या माजी नगराध्यक्षास केरळमधून अटक
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !