काश्मीरमधून हिदु धर्म नष्ट होत असल्याची दर्शवणारी दुःस्थिती !
आज काश्मिरी हिंदु बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…
स्वामी वरदानंद यांची ‘वरदवाणी’ !
धर्मस्थापनेसाठी करावे लागणारे राजकारण कुशलतेने करावे लागते. त्याचा महान आदर्श श्रीकृष्णाने आपल्या वर्तनाने निर्माण केला आहे. ‘दुष्ट घातकी दुर्जनांशी ‘जशास तसे’ हीच नीती’, हे लक्षात न ठेवल्यामुळेच आपल्या राष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे.
भारताच्या अमर्यादित शक्तीचा परिचय करून देणारा जागतिक विश्वबंधुत्व दिन !
‘जगभरात ११ सप्टेंबर हा दिवस ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील ‘सर्वधर्म परिषदे’त केलेल्या अतिशय प्रभावी भाषणामुळे संपूर्ण जगाला भारताच्या हिंदुत्वाच्या कल्पनेची माहिती मिळाली.