भेडशी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती सुहासिनी टोपले (वय ७२ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

प्रतिकूल परिस्थितीत मुले आणि घर सांभाळण्यासह व्यष्टी-समष्टी साधना नियमित करणार्‍या, साधकांमध्ये गुरुमाऊलीचे रूप पहाणार्‍या भेडशी येथील सनातनच्या साधिका श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधक आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या कृपेने या आपत्काळात माझ्या मनामध्ये स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली अन् चैतन्य मिळाले.

शांत, प्रेमळ आणि मायेपासून अलिप्त रहाणारे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत कै. पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) !

‘७.५.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमातील सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना कसे घडवत आहेत ?’ याविषयी अक्षरमालेतून उलगडलेली शब्द सुमने

‘अवघे विश्वची माझे घर’ गुरुदेवांनी हे स्वतः आचरणात आणून साधकांना तसे रहायला शिकवले.

फोंडा (गोवा) येथील सौ. मनाली भाटकर यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती    

ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर भक्तीसत्संगात सांगितलेली भावार्चना करतांना गुरुदेवांच्या चरणांतील चैतन्य बोटांतून शरिरात जाऊन संपूर्ण देह चैतन्यमय होत असल्याचे जाणवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना पुणे आणि सातारा या जिल्ह्यांतील जिज्ञासू, धर्मप्रेमी अन् वाचक यांना आलेल्या अनुभूती !   

सोहळा बघतांना मला आनंद आणि चैतन्य मिळाले.

जोधपूर (राजस्थान) येथील कु. वेदिका मोदी हिचे १० वीच्या परीक्षेत ९६.८ टक्के गुण मिळवून सुयश

या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना तिने सांगितले, ‘‘परीक्षेचा निकाल येईपर्यंत मी मनात हीच प्रार्थना करायचे की, परीक्षेचा जो काही निकाल लागेल, तो देवाच्या इच्छेनुसारच लागेल. देवाच्या कृपेनेच मला ९६.८ टक्के गुण मिळाले आहेत.

कै. पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्याविषयी श्री. यज्ञेश सावंत यांना जाणवलेली सूत्रे

पू. देशपांडेआजोबा यांना पाहिल्यावर मला स्वामी समर्थांची आठवण यायची. ‘त्यांच्या रूपामध्ये स्वामी समर्थच आहेत कि काय ?’, असा विचार यायचा.

‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण – हलाल जिहाद ?’, या ग्रंथाचे तेलुगु भाषेत भाषांतर करण्यासाठी गुरुकृपेने एका वाचकाचे साहाय्य लाभून गुरूंनीच ती सेवा करून घेतल्याविषयी अनुभूती येणे

‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण – हलाल जिहाद ?’, हा ग्रंथ तेलुगु भाषेमध्ये प्रसिद्ध व्हायला पाहिजे’, असे मला वाटत होते. ‘या ग्रंथामुळे प्रसार अधिक चांगला होईल’, असे वाटून ‘कुठल्याही परिस्थितीत हा ग्रंथ त्वरित प्रसिद्ध व्हायला हवा’, अशी मला तीव्र तळमळ लागली; परंतु ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी कुणीही उपलब्ध नव्हते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या रथोत्‍सवासाठी नामधुनी सिद्ध करतांना साधकांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

‘जय जय राम कृष्‍ण हरि’ ही नामधून वाजवून पहातांना ‘कृष्‍ण’ हा शब्‍द सतारीवर नीट वाजवता न येणे आणि नामजप करत सतारीवरील आवरण काढल्‍यावर ‘कृष्‍ण’ शब्‍द नीट वाजवता येणे